Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

कुटुंबियांकडून घाईत अंत्यसंस्कार, धर्मेंद्र यांचे स्वप्न राहिले अपूर्ण, हेमा मालिनी यांनी केला थेट खुलासा..

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. मात्र, धर्मेंद्र यांचे शेवटे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. याबद्दल हेमा मालिनी यांनी खुलासा केला.

Advertisement Box

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांची तब्येत सतत खालावत होती. सनी देओल आणि बॉबी देओल त्यांच्यासोबत सतत होते. धर्मेंद्र रूग्णालयात होते, त्यावेळी ईशा देओल आणि हेमा मालिनी सतत त्यांना भेटण्यासाठी येत होत्या. अनेक बॉलिवूड कलाकारही धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचले. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले. मात्र, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून सर्व गोष्टी लपवण्यात आल्या. हेच नाही तर धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याबद्दलही माहिती कळू दिली नाही. धर्मेंद्र यांची अंत्ययात्राही काढण्यात आली नाही.

धर्मेंद्र यांच्यावर घाईत अत्यंसंस्कार करण्यात आली. आपल्या लाडक्या अभिनेत्याची शेवटी एक साधी झलकही चाहत्यांना बघायला मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीची गुप्तता धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून पाळण्यात आली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांना हमद अल रेयामी भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत नेमका काय संवाद झाला हे सांगितले. त्याबद्दलही त्यांनी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली.

हमद अल रेयामी यांनी मुंबईमध्ये हेमा मालिनी यांची भेट घेतली. रेयामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत झालेला संवाद लिहिला. हेमा मालिनी रेयामी यांना बोलताना म्हटले की, धर्मेंद्र यांचे कवितांवर खूप जास्त प्रेम होते. मी त्यांना कायमच त्यांच्या लिहिलेल्या कविता प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करत.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp